राजकरण राजकरण हे एक राजकीय पॉडकास्ट असेल जे ऐतिहासिक घटनांच्या सर्व कथा कव्हर करेलसरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्त प्रकाशक आहे. हे राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंडटूएंड कव्हरेज आणि इतर ऑफर करते राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडी.हे राजकारणी आणि राजकीय प्रेमींमध्ये देखील एक प्रसिद्ध नाव आहे.हेच कव्हरेज अधिक समग्र बनवण्याच्या दिशेने एक पाऊल टाकत, Srkarnama लाँच करण्यास उत्सुक आहे राजकरण: एक पॉडकास्ट ज्यामध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. तेव्हा काय घडलं होतं....काय होती त्या मागची कारणं....राजकारणाचा भूतकाळात घेतलेला धांदोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शहकाटशहाचं राजकारण....राजकारणाच्या नावाखाली घडलेले गुन्हे आणि बरंच काही....Rajkaran Rajkaran will be a political podcast that will cover the stories of historical eventsSarkarnama is the only leading political news publisher in Maharashtra.It offers an indepth analysis of political events, endtoend coverage of election campaigns, and other important happenings in the political circle. It is a known name among politics and also political aficionados.Taking a step toward making the coverage more holistic, Sarkarnama is looking forward to launching Rajkaran a podcast that covers important historical events relating to politics. What exactly happened What were the exact reasons What led to the political turmoil Check out some amazing political tales, conspiracies, defining political moments, unheard stories, political crimes, and more on Sarkanarmas Special Podcast...Millions of listeners seek out Bingepods Ideabrew Studios Network content every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of Indias top audio creators.studioideabrews.comAndroid Apple
विधीमंडळाचे अधिवेशन म्हणजे कोणत्याही सरकारची कसोटीच. त्यातही काठावरील बहुमत असलेल्या सरकारच्या मुख्यमंत्र्याला तर डोळ्यात तेल ठेवूनच कारभार करावा लागतो हे देखिल सत्य.....साहजिकच अशा सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधी पक्ष सतत प्रयत्न करतात.....विरोधकांच्या अशा खेळ्यांना अनेकदा सामोरे गेले होते दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख.... ही गोष्ट आहे १९९९ची.
नितीशकुमार यांचं राजकीय भान, त्यांची प्रशासकीय पकड, त्यांनी केलेली अनेक चांगली कामं असं सगळं जमेला धरूनही, सहकाऱ्यांनी निश्र्चिंत राहावं असे भरवशाचे नेते ते कधीच नव्हते. तरीही बिहारमध्ये नितीशकुमार हे दखलपात्र नेतृत्व आहे....हे मात्र सर्वांना मान्य करायलाच हवं.....
देशभरात त्यांनी उभारलेल्या महामार्गांचा चित्रपट डोळ्यांपुढे मांडण्यात येतो.... गेल्या आठ वर्षांत तब्बल ७२ हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग बांधणारे......दरदिवशी ३७ किलोमीटरचा महामार्ग बांधून रेकाॅर्डब्रेकर करणारे.... वडोदऱ्याजवळ २४ तासांत अडीच किलोमीटरचा चौपदरी सिमेंट काँक्रीटचा रस्ता उभारून विश्वविक्रम करणारे असे एकमेव नेते
दरवर्षी आपल्या देशात कुठल्या ना कुठल्या नव्या घोटाळ्याचा पर्दाफाश होतच असतो. बोफोर्स, चारा घोटाळा, २ जी स्पेक्टर्म स्कॅम अगदी अलीकडचा आॅगस्टा वेस्टलँड स्कॅम, सत्यम गैरव्यवहार असे काही गाजलेले घोटाळे..... १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि पुढच्या काही महिन्यातच एक मोठा गैरव्यवहार उघडकीला आला....
दिवंगत माजी केंद्रीय मंत्री माधवराव गोडबोले हे चर्चेतलं व्यक्तिमत्त्व....दिल्लीत त्यांच प्रस्थही मोठं होतं....याच गोडबोलेंनी दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांची बाबरी प्रकरणात पाठराखणही केली होती...हेच गोडबोले आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात एकदा चांगलेच वाद झाले होते.....
Marathi
News
1